ही रिमझीम श्रावणाची
का तुझा डोळ्यांत?
ग सखे सांग मला
काय सलतय उरात?
आभाळाला पंख निळे
श्रुष्टीचे तेज नवे
ग सखे सांग मला...
काय तुझी वेदना?
सागराची गाज किती
गंभीरता ही नित्य नवी
ये सखे बाहुंत
घे नवी संवेदना
जीवनाचे रंग किती
जशी माझी तुझी प्रिती
ग सखे हास जरा...
तुझे अश्रु दे मला...
ही रिमझीम श्रावणाची...
का तुझा डोळ्यांत?
Subscribe to:
Post Comments (Atom)
भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!
पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
No comments:
Post a Comment