- आभाळ उतरले माझ्या इवल्या डोळ्यांत...
आभाळ भरले माझ्या इवल्या ह्रुदयात...
कण-कण देहाचा व्यापुन म्हणाले आभाळ
"चल वेड्या आली, आता झरण्याची वेळ!"
मी झरलो जेथे अथांग होती धरती
ती चुंबत मी विरत गेलो तिचीया गात्री
"ती आणि मी" हा अपार होता सोहोळा
अन मी उगवत होतो होवुन मृदूल त्रुणपाती...
तिच्या कुशीमधुनी, जगण्या जीवन गाणे...
आभाळ म्हणाले "वेड्या...यालाच म्हणती जगणे..."
Subscribe to:
Post Comments (Atom)
भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!
पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
No comments:
Post a Comment